वन्यजीव-मानव संघर्ष गेल्या काही वर्षांत वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जशा मानवाच्या चुका आहेत, त्याप्रमाणेच बदललेले वातावरण आणि हवामानाचेही कारण आहे. जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटातील वनसंपदेत कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो. ...
Soil Testing : माती परीक्षण ही आधुनिक आणि शाश्वत शेतीची पहिली पायरी आहे. जमिनीच्या गुणधर्मांची योग्य माहिती घेतल्यास योग्य पिकांची निवड करता येते, आणि उत्पादनात निश्चितच वाढ होते. म्हणून, प्रत्येक शेतकऱ्याने दर २-३ वर्षांनी आपल्या शेताची माती तपासून ...
Umed Abhiyan: उमेदअंतर्गत (Umed Abhiyan) असलेल्या जालना जिल्ह्यातील बचत गटातील तब्बल एक लाख २१ हजार ४१२ महिलांनी विविध व्यवसायातून आपली आर्थिक उन्नती साधली आहे. काही महिलांनी शेतीपूरक व्यवसाय सुरू केले तर काहींनी लघुउद्योग सुरू केले आहेत. वाचा सवि ...
Crop Loan : पीककर्ज वाटपामध्ये सलग चौथ्या वर्षी राज्यात पुणे जिल्ह्याने उच्चांक गाठला असून २०२४-२५ च्या आर्थिक वर्षात ७ हजार ९२० कोटी रुपये इतके पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. ...
Bank Loan : यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी (farmers) कर्जाची परतफेडच केली नाही. परिणामी थकीत कर्जाचा डोंगर वाढला. यातून बँकाही अडचणीत आल्याने त्यांनी यंदा कर्ज वाटपात हात आखडता घेतला आहे. वाचा सविस्तर (Bank Loan) ...