Dharmabad Red Chilli : तेलंगणा (Telangana) राज्याच्या सीमेवर असलेल्या धर्माबाद शहराचे नाव देशभरातील विविध राज्यांसह आता विदेशातही चर्चेत आले आहे. धर्माबादची प्रसिद्ध मिरची पावडरचा तडका आता सातासमुद्रापलीकडे पोहोचला आहे. (Dharmabad Red Chilli) ...
शेती ही आपल्या देशाची मुख्य जीवनरेखा आहे. पाऊस पडल्यावर खरीप हंगामात विविध मुख्य पिके घेत शेतकरी बांधव आपला उदरनिर्वाह चलवितात. ज्यासाठी उन्हाळ्यात शेतजमिनीची नांगरणी केली जाते. सध्या राज्यात सर्वत्र नांगरणी हंगाम सुरू आहे. ...
संत्रा, मोसंबीचे झाडे मोठी झाली की फळे आल्यावर त्या झाडाला बांबूने बांधावे लागते. तो खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही किंवा जुनी झाडे काढून नवीन रोपटी लावावी लागतात. ...
Salgadi: मागील काही वर्षापासून सालगडी (Salgadi) मिळणे दुरापास्त झाले आहे. आजकाल बहुतांश कामे ही रोजंदारीवर केली जातात, असे असले तरी काही शेतकरी अजूनही सालगड्याची परंपरा कायम ठेवतात. (Salgadi) ...