Umed Abhiyan : महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केवळ आपल्या कुटुंबासोबतच समाजाचे आर्थिक सक्षमीकरण साधले आहे. राज्य व केंद्र सरकारने बचत गटासाठी विविध विकास योजना आखल्या आहेत. नागपूर येथील जिल्हा परिषद बचतगटांसाठी एक पायलट ...
Tur Market : डाळीच्या दरात वाढ होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने परदेशातून डाळ आयात केल्याने तुरीचे (Tur) दरावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. वाचा सविस्तर (Import Policy) ...
शिक्षकी पेशातून निवृत्तीनंतर शेतीकडे वळलेले विष्णुपंत सानप यांनी जामखेड तालुक्यातील तरडगावच्या माळरानावरील पडीक जमिनीत सेंद्रिय फळशेतीचा यशस्वी प्रयोग उभा केला आहे. ...
Ginger processing : मागील काही दिवसांपासून अद्रकाच्या दरात कमालाची घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. परंतु यावर टेंभुर्णी येथे उपाय म्हणून अद्रकपासून सुंठ तयार करण्याचे दोन प्लांट सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे काही अंशी शेतकऱ् ...
Akshaya Tritiya Wishes : पळसाच्या पानांपासून पत्रावळी बनवणे हा एक पारंपरिक उद्योग आहे, जो आता कालानुरुप कमी होत चालला आहे. परंतु एरंडा गाव त्याला अपवाद ठरले आहे. या गावातील पळसाच्या पत्रावळींची (Patravali) अक्षय तृतीयेच्या (Akshaya Tritiya) मुहूर्ताव ...