शेती उत्पादनासाठी बाजारपेठ महत्त्वाची असते. शेतकऱ्यांना दूरवर माल न्यावा लागतो; पण काहीजण स्वतःच बाजारपेठ शोधतात. उत्पन्नातून लाखोची उड्डाणे घेतात. ...
Vidarbha Weather Update : विदर्भातील शेतकऱ्यांसाठी दोन दिवसांचा पावसाचा इशारा नसल्याने दिलासा मिळाला आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांत पिकांना उभारी मिळण्याची संधी मिळणार असली, तरी हवामानातील अनिश्चितता कायम असल्याने शेतकऱ् ...
Keli Bajar Bhav जून महिन्यात १८ ते २० रुपयांपर्यंत प्रतिकिलो दराने विकली जाणारी केळी, जळगाव जिल्ह्यातील केळी बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. ...
Cotton Farmers Crisis : कापूस उत्पादकांसाठी यंदाचा हंगाम आणखी कठीण ठरू शकतो. तीन वर्षांत कापसाच्या दरात तब्बल ३ हजार रुपयांची घसरण झाली असून, केंद्र सरकारच्या आयात शुल्क शून्य करण्याच्या निर्णयामुळे उद्योगांना दिलासा मिळणार असला तरी शेतकऱ्यांची कोंडी ...