सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांनी, निसर्गाने पुन्हा एकदा हिरवाईने नटले आहे. या काळात डोंगराळ भागात आणि जंगलांमध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या, औषधी वनस्पती आणि कंदमुळे विपुल प्रमाणात उगवतात. ...
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा (पोकरा) दुसरा टप्पा सुरू होण्याची घोषणा होऊन वर्ष उलटले असले तरी अद्यापही या योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शेतकरी या महत्त्वाच्या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. ...
GST Rate Cut On Tractors: शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून थेट ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. तसेच स्पेअर पार्ट, टायर आदींवरही जीएसटी कपात करण्यात आली आहे. ...
फिनिक्स फाऊंडेशन आणि महाराष्ट्र सरकारच्या ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ (MITRA) यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त मुंबईत दोन दिवसांची बांबू परिषद आयोजित करण्यात आली आहे. ...
Crop Loan : अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांचे पीककर्ज वाटप ७३ टक्क्यांवरच थांबले असून, उर्वरित शेतकऱ्यांना बँकांच्या वसुली नोटिसा मिळू लागल्या आहेत. सलग नापिकी, अल्पभाव आणि पिकांचे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे आर्थिक धक्का बसला आहे. संघटना आक्रमक ...