Shet Rasta Yojana शेत/पाणंद रस्ता हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येकाच्या शेताला रस्ता मिळावा या उद्देशाने शासनाने १२ फुटांचा रस्ता करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
शिराळा तालुक्यासह वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सहा दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे धरणाचे चारही स्वयंचलित दरवाजे व वीजनिर्मिती केंद्र बंद केले. ...
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख कांदा बाजार पैकी एक असलेल्या श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच टाकळीभान उपबाजार येथील मोकळा कांदा बाजार हमालांच्या वाराई मुद्द्यावरून उद्भवलेल्या वादामुळे आज गुरुवार (दि.०७) पासून बेमुदत बंद करण्यात आला आहे. ...
कृषी क्षेत्राच्या सर्वागीण विकासासाठी 'या' जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र लक्षात घेता आता जिल्हा प्रशासनाकडून गूळ उत्पादन आणि मत्स्यपालन याला प्राधान्य दिले जाणार आहे. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, पीक विविधता आणि स्थानिक उत्पादन आधारित उपजीविका निर्मिती या ...
कृषी केंद्रांवर शासन व कंपनीने ठरवलेल्या दरांपेक्षा जादा दराने रासायनिक खतांची विक्री केली जात आहे. यात काही दुकानदार पक्के बिले देतात तर काही साधी पावती देत आहे. ...
Kharif Sowing Report 2025 कृषी मंत्रालयानुसार, यंदाच्या खरीप हंगामातील ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. देशभरात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पेरणीचे क्षेत्रसुद्धा वाढले आहे. ...
Kharif Crop : राज्यात एकीकडे कोरडा पाऊस, दुसरीकडे किडींचा प्रकोप, आणि त्यात खतांचा तुटवडा खरीप हंगामावर अनेक संकटांचे सावट घोंगावत आहे. २०७ तालुक्यांमध्ये पावसाने पाठ फिरवली असून, शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. (Kharif Crop) ...