रब्बी हंगामासाठी कडवा कालव्याला मंगळवारपासून (दि. २०) आवर्तन सोडण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता सोडलेले पाणी सायंकाळी पाचपर्यंत पांढुर्ली शिवारात पोहोचले. कालव्याला आवर्तन सुरू होताच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
Chia Crop Management : चिया पिकाची गुणवत्ता टिकवायची असेल तर सध्या विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. फुलोरा अवस्थेत योग्य वेळी केलेली ही एक कृती शेतकऱ्यांना मोठे नुकसान टाळून चांगला दर मिळवून देऊ शकते, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे. ...
हळद पीक घेण्यासाठी ऊस गेल्यानंतर रोटर मारून सरी सोडली आणि त्यामध्ये ५० किलो ताग विस्कटण्यात आला. ताग उगवून आल्यानंतर ४५ ते ५० दिवसांनी नांगरट करून जमिनीत गाडला. ...
केळी पीक विमा योजने अंतर्गत यंदा विक्रमी १ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. मात्र, या विक्रमी नोंदणीत काही प्रमाणात बोगस विमा काढला असल्याची शक्यता कृषी विभाग आणि विमा कंपनीने वर्तवली आहे. ...
soybean market rate चार हजारांच्या आसपास सलग तीन वर्षे दर राहिलेला दर यंदा पाच हजारांच्या पुढे गेला आहे. दरात वाढ होईल, या अपेक्षेने घरात ठेवलेले सोयाबीन दरात वाढ होत नसल्याने मिळेल त्या दराने विकावे लागले. ...
Sugarcane Harvesting : ऊसतोडीसाठी चार दिवस लागायचे ते दिवस गेले! बीड जिल्ह्यात हार्वेस्टरने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, मजुरांच्या टंचाईवर मात करत अवघ्या काही तासांत ऊसतोड पूर्ण होत आहे. ९ साखर कारखान्यांकडे १७० हार्वेस्टर उपलब्ध झाल्याने ऊसतोडीचा वे ...
Krushi Yantrikikaran Yojana : कृषि औजारांसंदर्भात थेट लाभ हस्तांतरण योजना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या कलम-३ अन्वये लोकसेवा म्हणून अधिसूचित करण्यात आली होती. ...