खरीप हंगामातील उडीदाचे चित्र यंदाही बिकटच दिसत आहे. सध्या बाजारात उडीदाची आवक सुरू झाली आहे, पण दर्जा समाधानकारक नसल्याचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी बाजार समितीमध्ये दर खाली खेचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ...
राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. अजूनही काही भागात पूरस्थिती आहे, त्यामुळे २०२५-२६ या वर्षीचा ऊस गाळप हंगाम कधी सुरु होणार? ...
Marathwada Weather Update : मराठवाड्यात येत्या काही दिवसांत हवामानात मोठा बदल होणार असून पावसाची सक्रियता वाढणार आहे. हलक्या ते मध्यम पावसाबरोबरच वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मूसळधार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. (Mar ...
CM Devendra Fadnavis on Wet Drought in Maharashtra: महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पूरपरिस्थितीमुळे प्रचंड नुकसान झालं आहे. पिकांबरोबर जमिनीही वाहून गेल्या आहेत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. ...