खताच्या बॅगची एमआरपीपेक्षा जादा घेतलेली रक्कम परत मिळावी यासाठी शेतकऱ्याने दिलेल्या लढ्याला यश आले. जादा घेतलेले पैसे कृषी साहित्य विक्रेत्याने शेतकऱ्याला १०% व्याजासह परत करावे, असा आदेश जिल्हा ग्राहक आयोगाने दिला आहे. ...
Neelkantheshwar Sugar factory : श्री नीळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामात दीड लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण करून विक्रमी कामगिरी नोंदविली आहे. ...
कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले असून, कारखान्याचा चालू २०२५-२६ चा गळीत हंगाम सुरु झाला आहे. ...
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत कृषी विभागाच्या वतीने ७० लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. अपघात होऊन मृत्यू अथवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना यामुळे दिलासा मिळाला आहे. ...