राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. एकीकडे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने पॅकेज जाहीर केले असताना मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. ...
Fruit Plantation Subsidy : निसर्गाच्या अनियमिततेने त्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नापिकीवर मात करण्यासाठी नव्या पिकपद्धतीचा स्वीकार केला आहे. जाणून घ्या सविस्तर (Fruit Plantation Subsidy) ...
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख सहकारी साखर कारखान्यांपैकी एक असलेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात तब्बल १२ लाख टन ऊस गाळपाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवले आहे. ...