लक्षावधी परीक्षार्थींमधून गुणवत्ता सिध्द करून निवडलेल्या उमेदवारांवर, अविश्वास व्यक्त करीत या व्यवस्थेत मूलभूत बदल करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. ...
पेपर फुटला नाही, मात्र काही विद्यार्थ्यांनी खोडसाळपणा केला असल्याची शक्यता असून यासंदर्भात आवश्यकता भासल्यास पोलिसांत तक्रार देण्यात येणार आहे, असे स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आले आहे. ...