सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विधी शाखेचे निकाल परीक्षा झाल्यानंतर तब्बल ७८ दिवस उलटूनही प्रलंबित आहेत. विद्यापीठाच्या नियमानुसार परीक्षेनंतर ४५ दिवसांनंतर निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे. परंतु, विद्यापीठ परीक्षा विभागाने विधी शाखेचे निकाल रखडवल ...
अकोला : एरवी दहावीची परीक्षा म्हटली की विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण कुटुंबदेखील एका प्रकारे तणावातच असते; मात्र यंदाची परीक्षा ही तर खरोखरच संयमाची परीक्षा घेणारी ठरणार आहे. ...
अकोला: केंद्र शासनाने शिक्षण हक्क कायद्यात नव्याने केकेल्या दुरुस्तीनुसार इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. ...
इंडियन अॅडव्होकेट्स मल्टी-स्टेट मल्टी-पर्पझ सोसायटी ली. मुंबई, जिल्हा वकील संघाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिराचा समारोप करण्यात आला. ...
एरवी दहावीची परीक्षा म्हटली की विद्यार्थ्यासोबत संपूर्ण कुटुंबदेखील एका प्रकारे तणावातच असते. मात्र यंदाची परीक्षा ही तर खरोखरच संयमाची परीक्षा घेणारी ठरणार आहे. ...
विद्यार्थिनी स्रेहल सुरेश जगताप, प्राचार्य अजित काटे, प्राध्यापक अनुराग जैन यांच्या विरुद्ध कलम ४१७, ४१९, परीक्षेत गैरव्यवहार प्रतिबंध आदी अन्वये सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...