प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाची मंजुरी मिळूनही कागदपत्र उपलब्ध नसल्याने निवाऱ्यापासून वंचित राहण्याची वेळ गोंडपिपरीतील अनेक कुटुंबावर आली आहे. शहरातील अनेक कुटुंबियांना भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत निवाऱ्यांसाठी अतिक्रमण करूनच जीवन जगा ...
महापालिकेच्या वतीने सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काही महिन्यांपूर्वी काढले होते. परंतु याठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाल्याने वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
चामोर्शी मार्गावरील कैकाडी समाज वस्तीच्या मागील बाजुस देवापूर रिठ येथील सर्वे क्रमांक ९५ च्या बाजुला शासकीय जागेवर वस्ती करून राहत असलेल्या शिवनगरातील नागरिकांना माजी पंचायत समिती सदस्य अमिता मडावी यांनी वस्ती रिकामी करण्याची मागणी केली. ...
महापालिकेच्या प्रवर्तन विभागातर्फे बुधवारी हसनबाग पोलीस चौकी ते हसनबाग चौक दरम्यानच्या मार्गावरील फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. सकाळच्या सुमारास कारवाईला सुरुवात करताच नागरिकांनी दुकानदारांनी प्रचंड विरोध दर्शविला. यावरून वाद निर ...
शहरातील वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर आहे. त्यानंतरही ट्रॅव्हल्स पॉर्इंटवर थेट रस्त्याच्या मधोमध तासंतास वाहने उभी ठेऊन प्रवाशांची चढ-उतार केली जाते. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ...
भारतनगरमधील सुमारे दहा एकर महापालिकेची मालिकेची जागेवरील अनधिकृत झोपड्यांचे अतिक्र मण महापालिकेचे अतिक्र मण निर्मूलन विभाग केव्हा काढणार आहे. तसेच मनपाची मालकीची जागा मोकळा श्वास केव्हा घेणार? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. ...
तालुक्याच्या बारसेवाडा, चंदनवेली तसेच जारावंडी, दोलंदा परिसरात वनजमिनीवर अतिक्रमण करून ही जमीन शेती कामासाठी वापरली जात आहे. काही ठिकाणी शेततळे व शेतबोडीसाठीही जंगल तोडून वनक्षेत्र कमी केले जात आहे. परिणामी गेल्या काही वर्षांपासून वनजमिनीचे क्षेत्र क ...
रोकडोबावाडी, देवळालीगाव येथील चार गोठेधारकांचे नळ व ड्रेनेज लाइन यांचे कनेक्शन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने तोडले. गेल्याच आठवड्यात सिन्नरफाटा येथे, अशी कारवाई करण्यात आली होती. ...