सौर उर्जा निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा भद्रावतीच्या परिसरात उपलब्ध असून भारतातील सर्वात मोठा ‘सोलर पॉवर पार्क’ येथील निप्पान डेन्रोच्या जागेवर उभारला जावू शकतो, असे झाल्यास राज्याच्याच नव्हे तर देशाच्या विकासाचा मार्ग भद्रावतीच्या ...
सध्याच्या युगात प्रत्येक घरी वीज पुरवठा असणे काळाची गरज आहे. मात्र वस्तीमध्ये विजच पोहोचली नसेल तर विविध समस्यांना तोंड देत राहावे लागते. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून चामोर्शी मार्गावर दोन किमी अंतरावर असलेल्या कैकाडी समाज वस्तीत तब्बल १८ वर्षानंतर ...
कृषी पंपासाठी वीज जोडणीला नकार देत सौर ऊर्जा मोटरची सक्ती विद्युत कंपनीकडून केली जात आहे. सौर ऊर्जा मोटरने पूर्ण क्षमतेने सिंचन शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी यासाठी नकार दिला आहे. मात्र वीज नसल्यामुळे त्यांच्यापुढे आता सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
तालुका दुष्काळाने होरपळून निघत आहे. दुष्काळी मदत, पीक वीमा रक्कम हाती नाही, खरीप पेरणीपूर्व कामाची लगीनघाई चालू आहे. त्यात घरगुतीसह इतर ग्राहकाकडे १ कोटी ५५ लाखापेक्षा अधिक थकबाकी असल्याचे समोर आले आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या तगाद्याला तोंड कस ...
कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकºयाला ३१ मार्च २०१८ पर्यंत उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्याची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यातही सुरू झाली आहे. १ हजार १८४ शेतकºयांची वीज जोडणीसाठी मागणी आहे. ...
नवतपाच्या भीषण गरमीने त्रस्त नागपूरकर बुधवारी विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झाले. सकाळी साप्ताहिक देखरेखीमुळे विजेचा पुरवठा अनेक तास बंद होता तर दुपारी तांत्रिक त्रुटींमुळे बे्रकडाऊनचा क्रम सुरू राहिला. ...
उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांच्या नाकावर टिच्चून राज्य सरकारने विदर्भ, मराठवाड्यातील उद्योजकांना वीजदरात दिलेली सवलत पुन्हा पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवल्याने नाशिकमधील उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...
उच्चदाब वितरण प्रणाली योजने (एचव्हीडीएस) अंतर्गत शेतकऱ्यांना वीज जोडणी देणे सुरू झाले आहे. या योजनेंतर्गत मागील चार महिन्यात महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राअंतर्गत विदर्भातील २ हजार ८१४ वीज जोडण्या देत कृषिपंपांना शाश्वत वीजपुरवठा मिळणे सुरू झाले आहे ...