निवडणुकांमध्ये मतदारसंघातील प्रत्येक बुथवर आपली यंत्रणा असली पाहिजे, प्रत्येक बुथवर कमिटी मेंबर आणि कार्यकर्त्यांनी पकड ठेवली पाहिजे, या प्रयत्नातून भाजपा काम करताना दिसून येते. ...
लोकसभा निवडणुका काही दिवसातच होणार आहेत. याआधी सर्व पक्षांनी जारदार तयारी सुरू केली आहे. भाजपने आपल्या मित्रपक्षांसोबत जागावाटपाची चर्चा सुरू केली. ...
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यापूर्वी १२ मार्चला नाशिकला येणार होती; मात्र आता सुधारित कार्यक्रम पक्षाने दिला आहे. त्यानुसार १३ तारखेला यात्रा नाशिकमध्ये येईल, अशी माहिती पक्षाच्या नेत्या डॉ. हेमलता पाटील यांनी दिली आहे. ...