भारतीय ज्ञानाची परंपरा ही शाश्वत असून ती आपण काळाप्रमाणे ओळखली पाहिजे, वापरली पाहिजे आणि तिचा वापर केला पाहिजे असे मत भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संगठन मंत्री मुकुल कानिटकर यांनी व्यक्त केले. ...
पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे नुकतेच शिक्षणमंत्री म्हणाले. खरंच मुलांचा गृहपाठ बंद करणं फायद्याचं ठरेल? ...