अविनाश बोर्डे यांनी राज्य मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांच्यासोबत संपर्क साधून त्यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. ...
देशातील चार विद्यार्थ्यांना मंगळवारपासून केंब्रीज विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय ‘अॅडव्हान्स लिडरशिप’ कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. ...
मुंबई : अकरावी प्रवेशाच्या दहाहून अधिक फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही अद्याप अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. त्यांना प्रवेशासाठी शेवटची संधी ... ...
अवमान याचिकेच्या सुनावणीवेळी अनुपस्थित राहत असलेले संस्थेचे सचिव राजीव खेडकर यांना आगामी २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी उपस्थित राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने दिले. ...
मोहाडीच्या महाविद्यालयाला विद्यापीठाने २५ सप्टेंबर रोजी संलग्नता देताना सर्व प्राध्यापक, प्राचार्य भरण्यासह पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश दिलेले आहेत. ...