रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या ७०० शिक्षकांच्या भरतीची प्रक्रियेची तयारी शिक्षण विभागाकडून सुरु आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शिक्षक भरती होणार हे निश्चित आहे. ...
मुख्याध्यापकाच्या कार्यालयास अधिकार नसताना कुलूप लावले, तसेच त्यावर नोटीसही चिटकवली. ही घटना २२ जानेवारी रोजी परळी शहरातील गणेशपार भागातील वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयात घडली. ...
भरती प्रक्रीया नियमबाह्य व शासनआदेशाला धरून नसल्याने बेकायदेशीर असल्याचा आरोप करत बि-हाड आंदोलकांनी परीक्षा सुरू होण्याअगोदरच परीक्षा केंद्राला घेराव घातला. मोठ्या संख्येने महिला, पुरूष आंदोलक परीक्षा केंद्राच्या आवारात घुसल्याने एकच गोंधळ माजला ...