Divorce, Latest Marathi News
केवळ तीन महिन्यांतच विधी सेवा प्राधिकरणातर्फे समुपदेशानाच्या माध्यमातून या दोघांना घटस्फोट देण्यात आला. ...
वाद टोकाला गेला की जोडप्यात पुन्हा मनोमिलन होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे अनेक प्रकरणांत ही जोडपी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. ...
घटस्फोटाच्या दाव्यातील चारही प्रकरणांची एकाच वेळी सुनावणी होवून शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दावे निकाली काढण्यात आले. ...
दोघांनाही मोठ्या पगाराची नोकरी... विशेष म्हणजे दोघेही दोनवेगवेगळ्या देशात नोकरीला... पण.... ...
सुरेश आणि सुरेखा (नावे बदलली आहेत) २०१२ मध्ये यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला.लग्नानंतर काही दिवस त्यांनी व्यवस्थित संसार केला. काही काळानंतर त्यांच्यात वैचारिक मतभेद होऊ लागले. ...
पोलिसांकडून पतीची तुरुंगात रवानगी ...
अपवादात्मक निर्णय; आधीपासून वेगळेगळे राहत असल्याने सहा महिन्यांची अट शिथिल ...
वैचारिक मतभेदामुळे एकमेकांशी पटत नसलेल्या दाम्पत्याचा घटस्फोटाचा दावा केवळ तीन महिन्यांत निकाली लावण्यात आला आहे. ...