कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जिल्ह्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन आहे. सलग तीन लॉकडाऊनमध्ये शेतकरी घरीच असल्यामुळे शेतकरी आत्महत्यामंध्ये कमी येईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ अन् ना ...
Firing : गोळीबारात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ज्यामुळे संपूर्ण गावात खळबळ माजली. गावकऱ्यांनी मारेकरी पकडण्याचा प्रयत्न केला असता तो रायफल घेऊन पळून गेला. ...