विवाहप्रसंगी मंगलाष्टके सुरू असतानाच नवरदेवाला हृदयविकाराचा त्रास झाला अन् त्यामध्येच त्याची प्राणज्योत मालवली. ही घटना रविवारी दुपारी कर्जत तालुक्यातील चिलवडी येथे घडली. ...
भंडाऱ्याच्या आगीत मरण पावलेल्या दहापैकी आठ मुली, वाचलेल्या सर्व सातही मुली. याचा अर्थ दुर्गम भागातील मुलींचे जन्म अडचणीत आहेत. त्या कमी वजनाच्या जन्मताहेत ...
राज्यात आतापर्यंत ५०,०२७ मृत्यूंची नोंद झाली आहे, यापैकी सर्वाधिक मृत्यू हे ६०-७० वयोगटातील आहेत. प्रत्येक पाचव्या मृत्यूमागे उच्च रक्तदाब आणि मधुमेह ही कारणे आहेत. ...