खरोखरच त्या कठीण काळात जेंव्हा सोशल मिडिया नव्हता इंटरनेट नव्हते, वाहतुकीच्या सुविधा पुरेशा नव्हत्या हक्कांबाबत अवेरनेस कमी होता वेतन कमी होते शासनाची पकड / वरिष्ठांचा दरारा पक्का होता अशा परिस्थितीतही संघटनेचे सारथ्य कुशलतेने केले. ...
The tractor accident at Khamb river bridge : मुक्तेश्वर साखर कारखान्यात ऊसतोड मजुराचे कुटुंबीय लांझी शिवारात वास्तव्यास आहेत. शुक्रवारी सायंकाळी हे उसतोड मजुर ट्रॅक्टरमधून घरी जात होते. ...
Mumbai News : घरात नवीन पाहुणा येणार असल्याने कुटुंबीय आनंदात होते. दोघांच्या स्वागताची तयारीही सुरू झाली. मात्र त्यापूर्वीच आईसह बाळानेही प्राण सोडले. ...