CoronaVIrus Ratnagiri : प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. वर्षभराच्या कालावधीत ४१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला असून, ...
कोरोना सक्रिय रुग्णांच्या बाबतीत आता भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो, तर एकूण संक्रमित रुग्ण संख्येच्या बाततीत दुसरा क्रमांक लागतो. (coronavirus cases death discharged status) ...
corona patients increase in Aurangabad :जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ४ हजार ५८३ झाली आहे, तर आतापर्यंत ८६ हजार ७१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ...
Gujarat :रुग्णालयाने मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला. रुग्णालयाने नातेवाइकांकडे बिलाचे पूर्ण पैसे मागितले. त्यावेळी त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते ...
पिंपळगाव बसवंत : येथील माजी ग्रामपंचायत सदस्य महिलेचे अल्पशा आजाराने निधन झाले. सदर बातमी त्यांच्या पतीला समजताच त्यांचेही हृदयविकाराने निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ...