आतापर्यंत राज्यात १ कोटी १० लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून, या योजनेची अंतिम तारीख १५ जुलै आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. ...
सध्या पानवेलींच्या लागणीला वेग आला आहे. यासाठी 'कपुरी' जातीच्या पानवेलीच्या वाणास शेतकरी प्राधान्य देत आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून पानवेलीची लागण जून ते जुलैदरम्यान केली जाते. ...
पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये माळरानावर कमी पाण्यात येणाऱ्या डाळिंब पिकाची माहिती घेऊन आपल्या राज्यात त्याची लागवड करण्याच्या उद्देशाने थेट आसाम राज्यातून डाळिंबाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आटपाडीला दोन शेतकऱ्यांनी भेट देत अभ्यास केला. ...
Maharashtra Rain Updates : राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाने दांडी मारली आहे. ...
Latest Maharashtra Weather Updates : मान्सूनच्या पावसाने देश व्यापला असून राज्यातीलही सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. १३ जुलै ते १६ जुलै दरम्यान राज्यात पावसाची स्थिती काय असेल यासंदर्भातील आढावा ...