Khor Anjir खोरमधील डोंबेवाडी या ठिकाणी संपूर्ण क्षेत्रात अंजीर लागवड करण्यात आली आहे. डोंबेवाडीमध्ये फक्त अंजिराचे उत्पादन घेतले जाते. अंजीरामध्ये भरपूर फायबर असते त्यामुळे पचनाची समस्या दूर होते. ...
सातबारा उताऱ्यावर लागवडीखालील पिकांचे क्षेत्र नोंदविण्यासाठी राबविण्यात आलेल्या ई-पीक पाहणी उपक्रमात २३ सप्टेंबरपर्यंत शेतकरी स्तरावर केवळ ६० टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंद झाली आहे. ...
Sericulture ऊस, केळी, डाळिंब, कांदा या व इतर पिकांच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा ओढा असताना आता रेशीम शेती फुलविण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पुढे येत आहे. ...
राज्यात जून, २०२४ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. ...
Monsoon Rain : राज्यात सध्या सुरू असलेला पाऊस हा मान्सूनचा पाऊस असून राज्यात पुढील सात ते आठ दिवस परतीच्या पावसाची शक्यता नसल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. ...
महाराष्ट्रामध्ये तूर हे महत्वाचे कडधान्य पीक आहे. तूर पिकामध्ये मर, फायटोप्थोरा आणि वांझरोग हे महत्वाचे रोग आहे. बदलत्या वातावरणामुळे व एकच एक पीक घेत असल्यामूळे तूर पीक जैविक व अजैविक घटकाला बळी पडत आहे. ...