विवाहितेच्या छळाच्या तक्रारीत सर्वसाधारण, अस्पष्ट व तपशीलविरहित आरोप असल्यास ४९८ (अ) आयपीसीचा गुन्हा होत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ...
गुन्हा दाखल झाल्यानंतर ४ ऑगस्ट रोजी चैतन्यानंद दिल्लीतून फरार झाला. तो आग्रा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी पथकाची स्थापना केली. ...
Jalgaon Crime News: जळगावच्या माजी महापौरांच्या फार्म हाऊसमध्ये बनावट कॉल सेंटर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार आज पोलिसांनी टाकलेल्या धाडीतून उघडकीस आला आहे. ...