देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress MP Shashi Tharoor's Support Lateral Entry: काँग्रेसकडून लेटरल एंट्रीला विरोध केला जात असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी मात्र लेटरल एंट्रीला पाठिंबा दिला आहे. लेटरल एंट्री हाच सरकारी व्यवस्थेमध्ये तज्ज्ञांना समाविष्ट क ...
Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीत केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर काँग्रेसने (Congress) यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी सोमवारी झालेल्या काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीमध्ये अनेक महत्त ...
राहुल गांधी यांनी उबेर कॅबमध्ये प्रवास करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला, यात ते ड्रायव्हर सुनील उपाध्याय यांच्याकडून त्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती घेताना दिसतात. ...
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सोमवारी 'लॅटरल एंट्री'द्वारे सरकारी पदांवर नियुक्तीबाबात प्रतिक्रिया दिली. हा मुद्दा केंद्राकडे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...