देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
सध्या कंगनाच्या फिल्म 'धाकड'ची शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाचा काही भाग मध्यप्रदेशातही शूट होणार आहे. 'धाकड'मधील एकूण अॅक्शन सिक्वेन्ससाठी तिने तब्बल 25 कोटी रुपये खर्च केले आहेत. ...
Gram Panchayat Election : दवलामेटी ग्रा.पं.मध्ये वंचित आणि काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केल्याने काही महिन्यांनी होणाऱ्या वाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीवर याचा राजकीय प्रभाव पडेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. ...
priyanka gandhi takes holy dip in ganga river : काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी गंगा नदीत स्नान करुन देशाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. ...
काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्यात येत आहे, यात विधानसभा अध्यक्षपदी असलेले नाना पटोले यांना राजीनामा द्यायला सांगून त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली ...
Parinay Fuke answer to Nana Patole : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे भाजपाचे नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. ...
Nana Patole Challenge to Narendra Modi : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताच नाना पटोले भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. ...