लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी, मराठी बातम्या

Collector, Latest Marathi News

कोल्हापूर : शिवाजी पुलाकडे कोणी फिरकलेच नाही, रेंगाळलेल्या कामाचा प्रारंभ नाही  - Marathi News | Kolhapur: There is no stray work of Shivaji bridge, no work of lingering | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शिवाजी पुलाकडे कोणी फिरकलेच नाही, रेंगाळलेल्या कामाचा प्रारंभ नाही 

पर्यायी शिवाजी पुलाच्या उर्वरित सर्व कामांची एकत्रित ‘वर्क आॅर्डर’ निघाली असली तरी मंगळवारी काम सुरू होईल, असे आश्वासन दिल्यानंतरही या पुलाच्या कामाकडे ठेकेदार कंपनीचे कर्मचारी अथवा कृती समितीचे कोणीही फिरकलेच नाहीत. ...

कोल्हापूर :  तूरडाळ उद्यापासून रेशन दुकानांमधून विक्री : जिल्ह्यासाठी २ हजार ९०० क्विंटल तूरडाळ उपलब्ध - Marathi News | Kolhapur: Selling from ration shops from tomorrow to Taraldal: 2,900 quintals of turdal available for the district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  तूरडाळ उद्यापासून रेशन दुकानांमधून विक्री : जिल्ह्यासाठी २ हजार ९०० क्विंटल तूरडाळ उपलब्ध

कोल्हापूर जिल्ह्यासाठी मे महिन्यातील २ हजार ९०० क्विंटल तूरडाळ जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाली आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून चलनाद्वारे रेशन दुकानदारांकडून तूरडाळीचे पैसे भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. पैसे भरून घेतल्यानंतर दुकानदारांना द्वार ...

कोल्हापूर :  तुरुंग, वसतिगृहात तूूरडाळ खपवा..., राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला ‘टार्गेट’ - Marathi News | Kolhapur: Prison, hostel tornadal khapwa ..., the state government has asked the district administration to 'target' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  तुरुंग, वसतिगृहात तूूरडाळ खपवा..., राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला ‘टार्गेट’

शासनाकडून तुरुंग, वसतिगृहे, शासकीय रुग्णालये व महाविद्यालये, अन्न व औषध प्रशासन, आदी कार्यालयांमध्ये तूरडाळ खपवा, असे ‘टार्गेट’च दिले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने मागणी नोंदणीची कार्यवाही सुरू केली आहे. ...

रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीमुळे फळबाग लागवड योजनेला खीळ ? - Marathi News | Ratnagiri: Withdrawal of District Officials hinders Horticulture Planting Scheme? | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीमुळे फळबाग लागवड योजनेला खीळ ?

रत्नागिरी जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मग्रारोहयो) फळबाग लागवडीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गतवर्षी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी संबंधित यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधून यशस्वी केला. त्यामुळे यावर्षी तब्बल १०,००० ...

अहमदनगर जिल्ह्यातील वाळू लिलाव मान्यतेपूर्वीच - Marathi News | Before the approval of the sand auction in Ahmednagar district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्ह्यातील वाळू लिलाव मान्यतेपूर्वीच

जिल्हास्तरीय पर्यावरण समितीने वाळू लिलावाची शिफारस करण्यापूर्वीच लिलावांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याचा अजब प्रकार जिल्ह्यात घडला आहे. नंतर मान्यता व अगोदर घोषणा अशा पद्धतीने लिलाव उरकण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे सध्या जो वाळूउपसा सुरू आहे तो का ...

बी. जी. पवारच जिल्हाधिकारी - Marathi News | B. G. Pawar will be the Collector | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बी. जी. पवारच जिल्हाधिकारी

येत्या एक, दोन दिवसात मीरा-भार्इंदर महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त बी. जी. पवार हेच जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेण्यास राजी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

नांदेड जिल्ह्यात ९ तालुक्यांतील गावांची तहान भागणार - Marathi News | Nanded district will suffer the thirst of 9 talukas | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात ९ तालुक्यांतील गावांची तहान भागणार

जिल्ह्यात हदगाव, हिमायतनगर, अर्धापूर, मुदखेड, नांदेड, उमरी, धर्माबाद, नायगाव, बिलोली या तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून ही टंचाई दूर करण्यासाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून २९ दलघमी पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आ ...

जिंतूर तालुक्यात २१ तलावांतून ३ लाख १० हजार घनमीटर गाळ काढला - Marathi News | 3 lakh 10 thousand cubic meter sludge was removed from 21 ponds in Jintur taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतूर तालुक्यात २१ तलावांतून ३ लाख १० हजार घनमीटर गाळ काढला

 ‘गाळ मुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील २१ तलावांतून आतापर्यंत ३ लाख १० हजार ७३५ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे़ यामुळे या तलावामध्ये पाणीसाठा वाढणार असून, शेतकऱ्यांच्या जमिनीही सुपिक होण्यास मदत होणार आहे. ...