साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरी, शेतकऱ्यांना बिले दिली नाहीत. या घटनेच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिकात्मक नोटा उधळून शासनाचा निषेध केला. ...
निवडणुकींच्या काळात इव्हीएम मशीनबाबत अनेक वावड्या उठतात. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये असलेले गैरसमज दूर करुन मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी इव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट जोडले आहे. ...
घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीला शोधण्यास पोलिसांना अपयश येत असल्याचा ठपका ठेवत पित्याने जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ...
लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम पूर्ण झाला असून, दावे व हरकती घेतल्या जात आहेत. राजकीय पक्षांनी अभिकर्ते (बीएलए) यांची नियुक्ती केल्यास मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यासोबत यादीमधील नावांबाबत शहानिशा, दुरुस्ती करता येईल. त्यामुळे ...
पाटगाव धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजून भिजत पडला असून तो तत्काळ मार्गी लावावा, या मागणीचे निवेदन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मंगळवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना देण्यात आले. ...
चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले धरणे आंदोलन सातव्या दिवशीही सुरू राहिले. संघटनेच्यावतीने राज्यभर हे आंदोलन सुरू असून मागण्या मान्य झाल्याशिवाय ते मागे घेण्या ...
अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे, यासह विविध मागण्यांना घेवून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.११) दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी त्य ...