Indian Railway News: सध्यातरी सरकारची भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याची कुठलीही योजना नसल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले. तसेच यासंदर्भात विरोधी पक्षांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. ...
Coronavirus Updates: कोरोनाचा वाढता धोका आणि देशात कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये अनेक म ...
Satya Pal Malik: शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास ते हिंसाचाराचा मार्ग स्वीकारू शकतात. दिल्लीने शेतकऱ्यांशी पंगा घेऊ नये, असा सल्ला सत्यपाल मलिक यांनी दिला. ...