उत्तर प्रदेश, बिहारमध्ये शुक्रवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ९२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ...
तुम्हीही अनेकदा ऐकलं असेल की, मृत म्हणून घोषित केलेली व्यक्ती काही दिवसांनी किंवा वर्षांनी घरी परतली किंवा असेही ऐकले असेल की, मृत्युशय्येवर असलेली व्यक्ती पुन्हा जिवंत झाली. ...