Bigg Boss Marathi 3:जय, उत्कर्ष, मीरा आणि गायत्री यांचा ग्रुप अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे.कोणतीही गोष्ट असो ते एकेमकांची साथ द्यायला पुढे मागे बघत नाहीत. कुठलंही कार्य असो, वा चर्चा असो हे चौघही एकत्रच चर्चा करून कायम निर्णय घेताना दिसतात. ...
Bigg boss marathi 3: संयमाची ऐशी तैशी या टास्कमध्ये एकीकडे जय- मीरा हे दोघं मिनलला टक्कल करायला लावण्याचा डाव आखत आहेत. तर दुसरीकडे जय विकासला कपडे फाडायला लावणार आहे. ...