भारतीय क्रिकेट इतिहासात 14 ऑगस्ट या तारखेला ऐतिहासिक महत्त्व आहे. आजच्याच दिवशी 1990साली सचिन तेंडुलकरच्या शंभर शतकांच्या प्रवासाला सुरूवात झाली होती. ...
काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नव्या संविधानाला मान्यता दिल्यानंतर, आता या संस्थेच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली विराजमान होऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे. ...
India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुस-या कसोटीत पाहुण्यांनी पुन्हा शरणागती पत्करली. पावसाच्या व्यत्ययामुळे लॉर्ड्स कसोटीतील बराच खेळ वाया गेला. ...