अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाकडून ज्या भागात रुग्ण सापडले आहेत, तेथील ट्रेसिंग झाली नाही. पॉझिटिव्ह रुग्ण संपर्कातील व्यक्तींची ट्रेसिंग करून त्यांच्यावर तातडीने उपचार केले असते तर ही वेळ नगर जिल्ह्यावर आली नसती, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी ...
अहमदनगर: मुंबईमध्ये पावसाने पूर आला. रस्त्यावर पाणी साचल्याने मुंबई जलमय झाली. मिठी नदीची साफसफाई होत नाही. तिथे सत्ता असलेली महापालिका काम करीत नाही. भ्रष्टाचाराने तेथील पालिका बरबटलेली आहे. नदीच्या गाळात हात कोणाचे गेलेले आहेत, हे मी विरोधी पक्ष ...
दहावीनंतर विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षणाकडे वळावअहमदनगर : पारंपरिक शिक्षणातून रोजगाराचे साधन मिळण्यात सध्या मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे रोजगाराभिमुख किंवा कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी दहावीनंतर विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये मोठ्या संधी आहेत, अ ...
माणिकदौंडी (ता. पाथर्डी) : तालुक्यातील माणिकदौडी येथील बोरसेवाडी फाटा येथे अज्ञात महिला (वय अंदाजे ३५)व पुरुषाचा (वय अंदाजे ४०) मृतदेह आढळून आला. यामुुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...
माजीमंत्री, माजी आमदार, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांची लोकमत वर्धापन दिन विशेषांकात मुलाखत प्रसिद्ध केली होती. मी कसा घडलो, हे त्यांनी त्यांच्याच शब्दात सांगितले होते. ...
अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेचा बुलंद आवाज असलेले व झुंजार नेता म्हणून ओळखले गेलेले अनिल राठोड यांच्या निधनाने शिवसेनेतील एक वादळ क्षमले. अहमदनगरसारख्या पुरोगामी जिल्ह्यात राठोड यांनी हिंदुत्वाचा झेंडा खंबीरपणे रोवला व संघर्षातून उंचावत नेला. अनेकजण श ...
शिवसेना नेते, माजीमंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी (५ आॅगस्ट) सकाळी निधन झाले. त्यांच्यावर नगर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्व.राठोड यांना श्रध्दांजली वाहताना पारनेरचे रा ...
संगमनेर शहरातील नवीन नगर रस्त्यावरील अभिनव नगर येथील श्रीराम मंदिरात आरती करण्यासाठी एकत्र जमलेल्या बजरंग दलाच्या पदाधिकाºयांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बुधवारी (५ आॅगस्ट) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास या पदाधिका-यांना ताब्यात घेण्यात आले. ...