संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे वास्तव्यास असलेल्या महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन आश्वी पोलिसांनी सासरच्या सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ...
गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून मोदी शेतकरीविरोधी आहेत. पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांनी उद्योगपतीधार्जिणे धोरण कायम ठेवून शेतकरीविरोधी निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारांशी चर्चा न करताच त्यांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा कायदा हुकूमशाही पद्धतीने लादला ...
केंद्र सरकारचे सर्व निर्णय उद्योगपतींच्या भल्यासाठीच असून, सर्वसामान्य शेतकरी, कामगारांची लुबाडणूक करण्यासाठी शेतकरी व कामगार कायदे केले आहेत. यातून अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारताची तुलना आता बांगलादेशसोबत होऊ लागली आहे, टीका ...
कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे. मग शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल? असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला. ...
अहमदनगर : आज, दि. १५ आॅक्टोबरपासून जिल्ह्यातील दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहणार आहेत. दुकानांची वेळ याआधी ७ पर्यंत होती. राज्य शासनाने निर्णय घेतल्यानंतर नगर जिल्ह्यातही दुकानांची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी ...
दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर काल पावसाने हजेरी लावली. 26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणातून 2000 क्युसेकने 11 मोरया द्वारे जायकवाडी कडे झेपावले आहे. ...
जामखेड - जामखेड पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती राजश्री मोरे यांच्या निवडीनंतर सत्कार सोहळा कार्यक्रम उरकताच आ. रोहीत पवार यांनी त्यांना सभापती पदाच्या खुर्चीवर बसवून प्रशासकीय अधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदभार दिला. ...