विहिरीत पाय घसरुन पडल्याने मायलेकींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील मुंगुसवाडे गावात बुधवारी (२१ ऑक्टोबर) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठापैकी एक प्रमुख असलेले शक्तीपीठ तुळजापुरची भवानी माता आहे. या भवानी मातेचे गुंडेगावामध्ये एक जागृत स्मृतीस्थान आहे. दरवर्षी भक्तांची मनोकामना पूर्ण करणाºया या तुकाईमातेचा नवरात्र उत्सव या ठिकाणी आनंदाने साजरा केला जातो ...
साईनगरीतील साईबाबा कोवीड उपचार केंद्रात जवळपास पंधरा खासगी डॉक्टरांनी सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. अजुनही अनेक जण इच्छुक असल्याचे राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी सांगितले़. ...
परतीच्या पावसाने मंगळवारी सायंकाळी पुन्हा एकदा हजेरी लावली. नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. जिल्ह्यात सगळीकडेच कमी-अधिक प्रमाणात मोठा पाऊस झाला. २० ते ३० मिनिटे सुरू असलेला हा पाऊस रात्री साडेआठच्या सुमारास थांबला. पावसाने ह ...
अहमदनगर: जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची बदली झाली असून आर. बी. भोसले आता नगरचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत. महाराष्ट्रातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यात नगरचे जिल्हाधिकारी म्हणून भोसले यांची नियुक्ती झाली आहे. द्विवेदी यांना अद्याप ...
खर्डा येथील मदारी समाजातील २० कुटुंबास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीसाठी तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. त्याचा निधीही प्राप्त झाला. तरी देखील मदारी वसाहतीचे बांधकाम सुरू झाले नाही. याच्या निषेधार्थ सोमवारी (१९ ऑक्टोबर) रोजी सकाळी साडेअकरा वाजता मदारी ...
मागील वर्षी परभणी येथे जाऊन शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी पंचानामे न करता सरसकट हेक्टरी कोरडवाहूला २५ हजार, बागायती शेतीला ५० हजार, तर फळबागेला एक लाख रुपये मदत करा, असे ठणकावून सांगत होते. आता ते स्व:त मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ही तातडीची मदत देऊन ...
उपवासाला भगरीच्या पीठाचे पदार्थ खाल्याने १७ जणांचा विषबाधा झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील म्हैसगाव परिसरात शनिवारी रात्री घडली. या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती सुधारली आहे. ...