बुधवारी सकाळी आणि गुरुवारी धाराशिव जिल्ह्याच्या विविध भागात गूढ आवाज झाला. याची व्याप्ती पार लातूर हद्द ते नगर जिल्हा हद्दीपर्यंत होती. हा आवाज कशाचा? याचा सोक्षमोक्ष लागतो न लागतो तोच गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा गृह आवाजाने सलग तीनदा वर्दी दिली. ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.०५) फेब्रुवारी रोजी एकूण २,२९,२९९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ५६३ क्विंटल चिंचवड, १,६०,०२७ क्विंटल लाल, २२७८४ क्विंटल लोकल, ०३ क्विंटल नं.१, ०३ क्विंटल नं.२, १००० क्विंटल पांढरा, २४४९१ क्विंटल पोळ ...
शेतकऱ्यांना कुळाने मिळालेल्या भोगवटदार वर्ग २ जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित करून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते बुधवारी कोपरगाव तहसील कार्यालयात वाटप करण्यात आल्या. ...
santra market गोड, आंबट चवीची संत्री म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. सध्या मार्केट यार्डातील फळ बाजारात अहिल्यानगर जिल्ह्यासह दिल्ली येथून मोठी आवक वाढली आहे. ...
पुणे जिल्ह्यासह सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये उसासाठी चढाओढ वाढली आहे. या स्पर्धेत अनेक कारखाने थेट पुणे जिल्ह्यातील ऊस पळवत असल्याचे चित्र आहे. ...
तब्बल १२८ कि.मी. लांबीचा नांदूर मधमेश्वर जलदगती कालवा व पूर्वेकडील डोंगरथडी भागात असलेला मन्याड तलाव या सिंचन प्रकल्पांमुळे मागील २० वर्षांत वैजापूर तालुक्याचे अर्थकारण बदलले आहे. यामुळे हा तालुका अलीकडे प्रगतिपदावर असल्याचे दिसत आहे. ...
pm kisan hapta update केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मानधन देणाऱ्या पीएम किसान योजनेतील २२ हप्त्यांत तब्बल ७५ हजार लाभार्थ्यांची वाढ झाली आहे. ...