Nanded Crop Damage : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. पिकांचे प्रचंड नुकसान, मदतीत तुटवडा आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांत संताप उसळला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात 'आम्ही मतदानाच्या वेळी पाठ फि ...
Krishi University : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या विद्यापीठ शिवारफेरी उपक्रमात शेतकऱ्यांना २० ते २२ सप्टेंबरदरम्यान ३०० प्रगत पिकांचे थेट प्रात्यक्षिक पाहण्याची आणि शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. (Krishi Uni ...
PM Suryaghar Yojna : केंद्र सरकारची पंतप्रधान सूर्यघर वीज योजना फेब्रुवारी २०२४ पासून सुरू असून घरगुती ग्राहकांना स्वस्त आणि पर्यावरणपूरक वीज उपलब्ध करून देण्याचा हेतू आहे. ...
Shetkari Karjamafi : अकोल्यातील २४८ शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळणार आहे. सात वर्षांपासून अडकलेली कर्जमाफी देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारला फक्त तीन महिन्यांचा अवधी दिला असून, आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांव ...
Marathawada Crop Damage : मराठवाड्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १ हजार ४१८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या शासनाने ६३० कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे, ...
River Linking Project : मराठवाड्याच्या पाणी संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने दोन नदीजोड प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पांसाठी हायब्रीड अॅन्युटी धोरण (Hybrid Annuity Policy) स्वीकारण्यात आले आहे. (River Linking Project) ...