Kharif Crop Damage : मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. तब्बल २४ लाख हेक्टरवरील खरीप पिके चिखलात गेली असून २९ लाख शेतकरी सणासुदीच्या काळात हातात काहीही नसल्याने हवालदिल झाले आहेत. पंचनामे ७५ टक्के पूर्ण झाले असले तरी शे ...
Success Story : समाजात महिलावर्ग प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवत आहे. व्यवसायाच्या क्षेत्रातही महिलांनी मोठ्या धैर्याने, मेहनतीने आणि आत्मविश्वासाने उत्तुंग भरारी घेतली आहे. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सोना ...
चोपडा तालुक्यातील बिडगाव शिवारात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने एका शेतात घुसून सुमारे ७०० केळीघड कापून फेकून दिले. ज्यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे १ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.२५) सप्टेंबर रोजी एकूण १,०१,१७४ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २३७९४ क्विंटल चिंचवड, १४१६७ क्विंटल लाल, १७७९३ क्विंटल लोकल, १८०० क्विंटल पांढरा, ३ क्विंटल नं.०१, ३ क्विंटल नं.०२, ३१८८१ क्विंटल उन्हाळ कांद ...
जळगाव जिल्ह्यात २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान वेगवेगळ्या तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ८ तालुक्यांतील ३२४ गावांमध्ये तब्बल ५७ हजार २८९ हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पिके पाण्यात गेली आहेत. ...