Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरल्यानंतर हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कोकण किनारपट्टीवरचा सलग पाऊस थांबला असून आता मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात उकाड्याची चाहूल लागली आहे. दिवाळीपूर्वी हवामान कोरडे आणि दमट राहण्याची शक्यता हवामान ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.०९) ऑक्टोबर रोजी एकूण २,१७,७७७ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १९४३६ क्विंटल लाल, २०२१४ क्विंटल लोकल, १०५३ क्विंटल नं.१, १०५३ क्विंटल नं.२, १०६० क्विंटल नं.३, ३७३० क्विंटल पांढरा, १,४९,१०८ क्विंटल उन्ह ...
राज्यात आज गुरुवार (दि.०९) ऑक्टोबर रोजी एकूण ४५९९ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात ७२ क्विंटल लाल मका, ८४५ क्विंटल लोकल, ३०० क्विंटल नं.१, ३३७० क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता. ...
Banana Market : अर्धापूर तालुक्यातील पार्डी गाव हे केळी उत्पादक केंद्रांपैकी एक असून, यंदा भावघसरणीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. जून महिन्यात २ हजार ५०० ते २ हजार २०० रु. प्रती क्विंटल असलेल्या केळी भावाने आता ३०० ते ४०० रु. प्रती क्विंटलव ...
Goat Farming : “महिला सक्षम झाल्या तर संपूर्ण कुटुंब सक्षम होते,” हे वाक्य कारखेडा गावातील सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने प्रत्यक्षात उतरवले आहे. सामूहिक प्रयत्न, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर या महिलांनी शेळीपालनातून केवळ उत्पन्नच मिळवले ...
Fish Farming : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अशा पूरक व्यवसायांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये मत्स्यपालन हा एक फायदेशीर, कमी कालावधीत परतावा देणारा आणि पोषण सुरक्षेसाठी उपयुक्त व्यवसाय ठरतो. ...