Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.१६) ऑक्टोबर रोजी एकूण २,३०,३०४ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १५,२९९ क्विंटल चिंचवड, १६,५६० क्विंटल लाल, १७,३६० क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, १००० क्विंटल पांढरा, १,६२,५२२ क्विंटल उन्हाळ क ...
परतीच्या पावसाचा कहर त्यात कापसावर लाल्या व मर रोगाचे आक्रमण झाल्याने कपाशी वेळेआधीच लाल पडल्याने झाडावरील पक्व झालेली बोंडे फुटून मोकळी झाली. त्यामुळे डिसेंबर ते जानेवारीपर्यंत चालणारा कापसाचा हंगाम ऑक्टोबर महिन्यातच संपण्याच्या मार्गावर आहे. ...
Shetmal Bajar Bhav : कापणी झाली, पण कमाई नाही. शासनाच्या खरेदी केंद्रांना टाळे लागल्याने कापूस आणि मका शेतकऱ्यांकडून व्यापारी कवडीमोल भावात घेत आहेत. हमीभाव ७ हजार ७१० रुपयांचा असताना, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळतोय केवळ ६ हजाराचा भाव मिळत आहे. परिणा ...
वडगाव, चिनावल (ता. रावेर) व परिसरातील शेतकऱ्यांचे केळी पीक कापून टाकण्याच्या घटनांनी गंभीर वळण घेतले आहे. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या सतत होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. ...
Jaltara Mission : 'लोकसहभागातून पाणी साठवू या!' या संकल्पनेवर आधारित जिल्हा प्रशासनाच्या जलतारा उपक्रमाने वाशिममध्ये जलक्रांती घडवली आहे. कोट्यवधी लिटर पाणी जमिनीत मुरल्याने शाश्वत शेतीचा पाया अधिक मजबूत झाला आहे. (Jaltara Project) ...
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीसह पूरपरिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील ८०९ हेक्टर क्षेत्र खरडून निघाले आहे. या जमिनीसह ३३ टक्क्यांवर हानी झालेल्या २ लाख ६२ हजार ८९८ हेक्टर क्षेत्रापोटी प्रशासनाने ३१४ कोटी ६० लाखांच्या मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाला सा ...