हिंगोलीसह राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पिके पाण्याखाली गेल्याने वाया गेली तर नदी-नाल्याकाठच्या जमिनी पिकांसह खरडल्याने अतोनात नुकसान झाले आहे. ...
Cotton Market Update : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) मार्फत आजपासून कापसाची खरेदी सुरू झाली आहे. मात्र, यंदा नव्या नियमांनुसार कापसातील आर्द्रतेवर दरात कपात होणार आहे. 'कपास किसान ...