लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र, मराठी बातम्या

Agriculture sector, Latest Marathi News

अतिवृष्टीने ७० लाख हेक्टरचे नुकसान पण विम्याची गणितं शेतकऱ्यांच्या विरोधात; वाचा किती मिळणार पिकविमा भरपाई? - Marathi News | Heavy rains cause damage to 70 lakh hectares but insurance calculations are against farmers; Read how much crop insurance compensation will you get? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीने ७० लाख हेक्टरचे नुकसान पण विम्याची गणितं शेतकऱ्यांच्या विरोधात; वाचा किती मिळणार पिकविमा भरपाई?

पुणे : यंदा सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास ७० लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये सं पूर्ण पिके पाण्याखाली ... ...

नाशिकच्या कळवण बाजारातून आज सर्वाधिक उन्हाळ कांदा बाजारात; वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Highest summer onion prices in the market today from Nashik's Kalvan market; Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकच्या कळवण बाजारातून आज सर्वाधिक उन्हाळ कांदा बाजारात; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.१६) ऑक्टोबर रोजी एकूण २,३०,३०४ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १५,२९९ क्विंटल चिंचवड, १६,५६० क्विंटल लाल, १७,३६० क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, १००० क्विंटल पांढरा, १,६२,५२२ क्विंटल उन्हाळ क ...

कपाशीचा हंगाम यंदा ऑक्टोबर महिन्यातच संपण्याच्या मार्गावर; पिकाचा खर्चही हाती येण्याची शक्यता मंदावली - Marathi News | Cotton season is on track to end in October this year; chances of getting the crop expenses are also low | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कपाशीचा हंगाम यंदा ऑक्टोबर महिन्यातच संपण्याच्या मार्गावर; पिकाचा खर्चही हाती येण्याची शक्यता मंदावली

परतीच्या पावसाचा कहर त्यात कापसावर लाल्या व मर रोगाचे आक्रमण झाल्याने कपाशी वेळेआधीच लाल पडल्याने झाडावरील पक्व झालेली बोंडे फुटून मोकळी झाली. त्यामुळे डिसेंबर ते जानेवारीपर्यंत चालणारा कापसाचा हंगाम ऑक्टोबर महिन्यातच संपण्याच्या मार्गावर आहे. ...

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात विक्रमी आवक; वाशिम, लातूर येथे सर्वाधिक भाव! - Marathi News | latest news Soybean Bajar Bhav: Record arrival in soybean market; Highest prices in Washim, Latur! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन बाजारात विक्रमी आवक; वाशिम, लातूर येथे सर्वाधिक भाव!

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

Hingoli: अतिवृष्टीग्रस्तांसाठीचे पॅकेज म्हणजे आकड्यांची हेराफेरी; आंदोलकांनी केली GRची होळी - Marathi News | Hingoli: The package for the victims of heavy rains is a manipulation of figures; a mockery of government decisions | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: अतिवृष्टीग्रस्तांसाठीचे पॅकेज म्हणजे आकड्यांची हेराफेरी; आंदोलकांनी केली GRची होळी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन; सरकारच्या धोरणावर नाराजी ...

Shetmal Bajar Bhav : ना CCI, ना NAFED… शेतमाल थेट व्यापाऱ्यांच्या घशात? - Marathi News | latest news Shetmal Bajar Bhav: Neither CCI, nor NAFED… Agricultural products directly into the throats of traders? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ना CCI, ना NAFED… शेतमाल थेट व्यापाऱ्यांच्या घशात?

Shetmal Bajar Bhav : कापणी झाली, पण कमाई नाही. शासनाच्या खरेदी केंद्रांना टाळे लागल्याने कापूस आणि मका शेतकऱ्यांकडून व्यापारी कवडीमोल भावात घेत आहेत. हमीभाव ७ हजार ७१० रुपयांचा असताना, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळतोय केवळ ६ हजाराचा भाव मिळत आहे. परिणा ...

शेतकऱ्यांच्या संतापानंतर पोलिसांची कारवाई; केळीचे पीक कापल्याप्रकरणी रात्रीची गस्त वाढवली - Marathi News | Police take action after farmers' anger; Night patrols increased in case of cutting banana crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या संतापानंतर पोलिसांची कारवाई; केळीचे पीक कापल्याप्रकरणी रात्रीची गस्त वाढवली

वडगाव, चिनावल (ता. रावेर) व परिसरातील शेतकऱ्यांचे केळी पीक कापून टाकण्याच्या घटनांनी गंभीर वळण घेतले आहे. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या सतत होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. ...

Jaltara Project : शेतकऱ्यांच्या सिंचन चिंतेला विराम; जलताऱ्यांमुळे 'हा' जिल्हा जलसमृद्ध! - Marathi News | latest news Jaltara Project: Farmers' irrigation worries put to rest; 'This' district is water-rich due to Jaltaras! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या सिंचन चिंतेला विराम; जलताऱ्यांमुळे 'हा' जिल्हा जलसमृद्ध!

Jaltara Mission : 'लोकसहभागातून पाणी साठवू या!' या संकल्पनेवर आधारित जिल्हा प्रशासनाच्या जलतारा उपक्रमाने वाशिममध्ये जलक्रांती घडवली आहे. कोट्यवधी लिटर पाणी जमिनीत मुरल्याने शाश्वत शेतीचा पाया अधिक मजबूत झाला आहे. (Jaltara Project) ...