प्रजाहितदक्ष हे छत्रपती शिवरायांचे विशेष भूषण. प्रजेची, रयतेची काळजी आद्य मानून ‘जाहले शिवाजी छत्रपती महाराज.’ राजा प्रजाहितदक्ष असतो तेव्हा परदास्याचे बंध तुटतात. लोकशाहीचे बीज विश्वामध्ये प्रथम भारतीयांनीच पेरले. हजारो वर्षांपूर्वीपासून लोकशाहीची प ...
बेचैनीत जगतो आपण. म्हणजे कायम नाही पण जगतो खरे. एखादी क्षुद्र घटना, एखादा अपघात, एखादा हळवा स्पर्श, हलकी सर, झुळझुळता मुलायम आवाज, एखादी हाक आणि एखादा कटाक्ष सारेच आपल्याला बेचैन करते. ही बेचैनी निसर्ग, मानवनिर्मित, यंत्राची, तंत्राचीही असू शकते. ...
वटवृक्षाच्या फांद्यांना आणि पारंब्यांना सावित्रीचं रुप मानलं जातं. कारण देवी सावित्रीने तपस्या करुन पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणला होता, असे मानले जाते. ...
ज्याच्या ठिकाणी भेदभावाची वार्ताच नसल्यामुळे तो हा शत्रू आहे तर हा मित्र असा भेदभाव न पाहता दोघांनाही सारख्याच योग्यतेचे समजतो. जसे घरातील माणसांना उजेड करावा आणि बाहेरच्यांना मात्र अंधार पाडावा असा भेद दिवा जसा जाणत नाही. जो झाडावर कु-हाडीचे घाव घाल ...
‘नंदनवन’ पंचाक्षरी शब्द़ या शब्दाचे कुतूहल अजूनही संपलेले नाही़ काश्मीर भारताचे नंदनवन आहे हे शालेय जीवनात अनेक शिक्षकांनी ऐकवलेले वाक्य़ सौंदर्याची परिसीमा म्हणजे नंदनवन असे एका विद्वानाने बालपणी ऐकवले होते़ सीमा कळण्याचे वय नव्हते तेव्हा परिसीमा कश ...
अधिक महिना संपत आला. अधिकात सगळंच अधिक. म्हणजे तीन वर्षांचा तारखांचा गोंधळ तो मिटवतो. पुन्हा वर्ष सुरळीत. त्याचा हिशेब सुरूच. नदीवर बघा सर्वांना पुण्य वाटण्याची, घेण्याची, देण्याची घाईच. प्रत्येक सासरा जावयाला काहीतरी देण्यासाठी उत्सुक. ...