योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे यालाच योग्य प्रशासन संबोधले जाते. ज्या व्यक्तीची योग्यता व मर्यादा संबंधित कार्यासाठी योग्य नसतील तर कार्याचा खेळखंडोबा झाल्याशिवाय राहत नाही. ...
‘श्रीमद्भगवद् गीता सुपनिषत्सु ब्रम्हविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णा अर्जुन संवादे....’ असे १८ अध्यायात १८ प्रकारचे संवाद असून श्रीमद्भगवद् गीता व ज्ञानेश्वरी ... ...
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतांचे योगदान अतुलनीय आहे. या महाराष्ट्रात संतांच्या अनेक परंपरा निर्माण झाल्या. अनेक संप्रदाय उदयास आले. या संप्रदायाच्या प्रचारार्थ त्या संप्रदायातील अनुयायांनी आणि परंपरेतील संतांनी संप ...