मटण, दारू, मानपान नाही तर लग्नाला मजा नाही, अशीच प्रथा पडलेली असताना मात्र आदिवासी समाज संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन शहापूर तालुक्यातील मुसई पठारावर ...
तारापूर अणुऊर्जा प्रकल्प केंद्रात घातपाताने अथवा मानवी चुकीमुळे आण्विक अपघात घडल्यास परिसरातील उच्छेली-दांडी, नवापूर, पाम, मुरबे, तारापूर इ. परिसरांतील लोकांना सुरक्षित ...
पालघर नगरपरिषदेच्या वतीने १ हजार ४२ लाभार्थ्यांना शौचालये बांधण्यासाठी कोट्यवधी रु.चा निधी वाटप करूनही नागरिक उघड्यावर शौचाला जात असल्याने पालिकेच्या गुड मॉर्निंग पथकांनी उघड्यावर ...
विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीची मदार प्रामुख्याने पावसाळी भातशेतीवरच. मात्र गेल्या काही वर्षापासुन दुबार पिक घेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे़ ...
संतापाच्या भरात नव्हें तर पद्धतशीरपणे बेत आखूनच हसनैन वरेकरने आपल्या परिवारातील १४ जणांची हत्या केल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दशकपूर्तीनिमित्त राज ठाकरे यांनी केलेले भाषण प्रक्षोभक असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. भाषा आणि प्रांतवादावरुन हिंसक भाषा करणे चुकीचे आहे ...
कल्याण-डोंबिवली शहरांचा सिटी सर्व्हे न झाल्याने नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळालेली नाहीत. सिटी सर्व्हे करण्यासाठी नऊ वर्षांपूर्वी महापालिकेने तीन कोटी रुपये भूमी अभिलेख कार्यालयाकडे भरले आहेत. ...