कोणत्याही प्रांतातून आलेली व्यक्ती ही गेली १५ वर्षे मुंबईत राहत असेल आणि तिला कामचलाऊ मराठी बोलता येत असेल तर तिला रिक्षा परवाने देणारच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले ...
आदिवासी कुटुंबांमधील अठराविश्वे दारिद्र्य, मुलींकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष आणि मुलींनी घराबाहेर पाऊल ठेवताच त्यांच्यावर डोळा ठेवून असलेले नरपशू... ...
मध्य रेल्वेकडून हार्बर मार्गावर डीसी ते एसी परावर्तनाची चाचणी १२ मार्च रोजी म्हणजेच शनिवारी मध्यरात्री १२ ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. ...
उन्हाळी सुटीनिमित्त मध्य आणि कोकण रेल्वेने एलटीटी ते करमाळी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल ते ३ जूनपर्यंत धावणारी ही ट्रेन आठवड्यातून एकदा धावेल ...
नवी मुंबईच्या ‘कल्याणी महिला बाल सेवा संस्थे’चा संस्थापक रामचंद्र करंजुले याला सत्र न्यायालयाने १९ मूकबधिर व गतिमंद मुलींवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावली होती ...
राज्यातील पहिली नगरपालिका म्हणून १ मे १८५३ मध्ये स्थापन झालेल्या सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचा उल्लेख केला जातो. वास्तवात २५ आॅगस्ट १८५२ मध्ये स्थापन झालेली पनवेल हीच राज्यातील पहिली नगरपालिका आहे ...
कोणत्याही शहराला डम्पिंग ग्राउंडसाठी जागा मिळणार नाही. फक्त सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागा दिली जाईल आणि ओल्या कचऱ्यावर प्रत्येक पालिकेला शहरातच ठिकठिकाणी प्रक्रिया करावी लागेल ...
शाळांच्या वार्षिक परीक्षा महिनाभरात संपत आहेत. मुलांचे त्यानंतर पाय आपोआपच उद्यानांकडे वळतील. पण, शहरातील महापालिका उद्यानांची स्थिती फारशी चांगली नाही. ...