विविध तंत्रज्ञानाच्या विकासामुळे एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचे प्रमाण कमी होत असून, यामुळे नातेसंबंधांमधील अंतर वाढत आहे. संवाद कमी झाल्यामुळे गैरसमज निर्माण होत आहेत ...
इ.स. ६०० ते ७०० मधील इतिहासाचे साक्षीदार असलेल्या पनवेल, पेण आणि अलिबाग तालुक्यातील किल्ले रतनगड, सोनगिरी, महलमिऱ्या, माणिकगड, सागरगड या गडांचे जतन व संरक्षणासाठी तसेच ...
कासारवडवली उपशाखेचे पोलीस नाईक चंद्रकांत वामन साळुंखे (४४) यांच्या अपघाती निधनानंतर त्यांची पत्नी कीर्ती साळुंखे यांनी धाडसी निर्णय घेऊन त्यांच्या पश्चात त्यांच्या नेत्रांचे दान केले. ...
कळवा-मुंब्य्रातील नागरिकांना सध्या ६० तास पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी आंदोलने सुरू आहेत. या पाणीसमस्येवर मात करण्यासाठी मागील कित्येक वर्षांपासून कळवा ...
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या २८ धोकादायक इमारतींपैकी आतापर्यंत नऊ इमारतीच तोडल्या आहेत. तीन इमारतींचे प्रकरण न्यायालयात तर तीन इमारतींना दुरुस्तीची परवानगी दिली आहे ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाणे महापालिकेने नवीन शौचालये उभारण्याचे निश्चित केले आहे. तसेच शहरात अस्तित्वात असलेल्या शौचालयांची साफसफाई आणि निगा देखभालीसाठीदेखील पालिकेने पावले उचलली आहेत. ...
उल्हासनगरच्या धर्तीवर काही अटी व शर्तींची पूर्तता करून राज्यातील शहरी भागांत डिसेंबर २०१५ पूर्वी बांधलली सर्व अनधिकृत बांधकामे माणुसकीच्या भूमिकेतून नियमित करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
वडवली हत्याकांडातील १५ पैकी हसनैनसह पाच जणांच्या रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल आज न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून पोलिसांना प्राप्त झाला. त्याच्या आईवडिलांसह पत्नी आणि मुलीच्याही रक्तामध्ये क्लोझापाईन ...
राज्याच्या नागरी भागात ३१ डिसेंबर २०१५पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे काही अटींसह नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, या निर्णयाचा राज्यातील लाखो नागरिकांना होणार आहे. ...