राज्यात सर्वत्र ‘पोलीसमित्र’ ही संकल्पना राबवली गेल्याने पोलीस दलाच्या मदतीसाठी हजारो स्थानिक पोलीसमित्र म्हणून पुढे आले आहेत. त्यांनी घेतलेली जबाबदारी ते पार पाडतात की नाही ...
जिल्ह्यातील मे ते आॅगस्टदरम्यान मुदत संपणाऱ्या १२४ ग्रामपंचायतींसाठी (ग्रा.पं.) १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना २९ मार्च ...
रंगपंचमी खेळून झाल्यानंतर खडवली येथील भातसा नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजता घडली. ...
अनधिकृत बांधकामप्रकरणी शिवसेनेचे मल्लेश शेट्टी यांचे नगरसेवकपद रद्द केल्यामुळे सत्ताधारी शिवसेना भाजपामध्ये जुंपली आहे. भाजपासहीत अन्य पक्षातील काही नगरसेवकांविरोधात ...
कासारवडवलीतील हसनैन वरेकर या क्रुरकर्म्याने १४ जणांचे हत्याकांड घडवले त्या घटनेला रविवारी एक महिना पूर्ण होत आहे. वरेकर याच्या त्या घराबाबत वेगवेगळ््या अफवांचे पीक ...
दोन महिन्यांवर आलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांनी पाचव्यांदा निवडून येण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली असली, तरी स्थानिक स्वराज्य ...
बेकायदेशीर दगड उत्खनन करणाऱ्या ८२ दगडखाणी सील करण्याची कारवाई ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी सुरू केली असून, यात सर्वाधिक दगडखाणी नवी मुंबई परिसरातील आहेत. ...
उभ्या असलेल्या टॅँकरला धडक देऊन उलटलेल्या ट्रकमुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक तब्बल पाच तास ठप्प झाली होती. मुंबईहून नाशिककडे जाणारा टॅँकर बिघडल्याने २३ ...
वालधुनी आणि उल्हास नदी प्रदूषित करणारे उल्हासनगरमधील जीन्स कारखाने येत्या १० दिवसांत बंद करण्याचे आणि त्याचा अहवाल पाठवण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी ...
अनधिकृत बांधकाम प्रकरणी कल्याण-डोंबिवली पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे नगरसेवकपद पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी बुधवारी रद्द ...